समाज विकास

Article 370 effect in Jammu & Kashmir – 73% drop in Army Personnel’s Martyrdom.

73% drop in Martyrdom of Security Force Personnel in Jammu & Kashmir since the Abrogation of Article 370: Shri G. Kishan Reddy in Rajya Sabha.Article 370 effect in Jammu & Kashmir - 73% drop in Army Personnel’s Martyrdom.Shri G. Kishan Reddy- Union Minister of State for Home Affairs,

परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले!

परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना 150 हून जास्त सह्यांसहीत विविध मागण्यांचे निवेदन दिले! दिनांक 22 जानेवारी 2020 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री उपिंदर सिंग यांना परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी 150 हून जास्त सह्यांसहीत पत्रकार संघासोबत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या ‘राज्यराणी एक्सप्रेस’ चे स्वागत ! 

परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या 'राज्यराणी एक्सप्रेस' चे स्वागत ! हुजूरसाहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई या मार्गावर १० जानेवारीपासून सुरू झालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसचे शुक्रवारी पहिल्याच दिवशी परतूरकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

भावना, अस्मिता जरुर जपा पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष द्या!

भावना, अस्मिता जरुर जपा पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष द्या!  'हुं खातो नथी अने खावा देतो नथी'(मी खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही) असे ठणकावून सांगत नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजीभारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. संसदभवनाच्या पायऱ्यांवर माथा टेकला, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रणाम करुनया देशाचा पंतप्रधान नव्हे तर प्रधानसेवक म्हणून कामाला सुरुवात केली.
- Advertisement -

“सिंगल यूज़ प्लास्टिक” पर आयोजित राष्ट्रीय परिषद् संपन्न हुआ रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी में!

"सिंगल यूज़ प्लास्टिक" पर आयोजित राष्ट्रीय परिषद् संपन्न हुआ रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी में!रामभाऊ महलगि प्रबोधिनि द्वारा "सिंगल यूज़ प्लास्टिक" के विषय पर जन जागरण के लिए आयोजित राष्ट्रीय परिषद का समापन सुचारू रूप से संपन्न हुआ । इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप मे महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल भगत सिंह होशियारी जी, राज्यसभा सदस्य व प्रबोधिनि के उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे जी , हीरानंदानी समूह के प्रबंध निदेशक निरंजन हीरानंदानी जी ,प्रबोधिनि की ट्रस्टी श्रीमती रेखा महाजन जी व प्रबोधिनि के प्रबंध निदेशक रविंद्र साठे जी उपस्थित रहे।

मोदी सरकारच्या नव्या कायद्यांबद्दल जनजागृती आवश्यक -योगेश त्रिवेदी!

मोदी सरकार च्या नव्या कायद्यांबद्दल जनजागृती आवश्यक !नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी 'अच्छे दिन' 'सबका साथ, सबका विकास' ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बाँग द्यायला सुरुवात केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 पैकी तब्बल 282 जागा पटकावल्या. 2014 ते 2019 पर्यंत झंझावाती कारकीर्द गाजविल्यामुळेच 2019 मध्ये 543 पैकी 303 जागा पटकावून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत प्रचंड बहुमत हासिल केले/पटकावले. हळूहळू राज्यसभेत सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमतात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भारतीय जनता पक्षाच्या विषयपत्रिकेवरील (अजेंडा) विषय संसदेच्या दोन्ही सभागृहात सहजरित्या संमत करुन घेऊ शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताला 'अच्छे दिन' येण्यास सुरुवात झाली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही